मुंबई | उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला सहा खासदार गैरहजर राहिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षाचा व्हीप...
Read moreDetailsनवी दिल्ली । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पुन्हा एकदा मोठा राजकीय धक्का बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पक्षाने दिल्लीत...
Read moreDetailsराज्यात जून महिना अर्ध्यावर आला तरी अद्याप मान्सूनचे दमदार आगमन झालेले नाही. पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील अनेक भागांत उष्णतेची लाट...
Read moreDetailsनवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याच्या घडामोडींनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे....
Read moreDetailsमुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतन (पेन्शन) मंजुरी प्रक्रियेत राज्य सरकारने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्तीनंतर पेन्शन मंजूर...
Read moreDetailsमुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदार फुटीच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत...
Read moreDetailsमुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) मधील सहा खासदार स्वतंत्र...
Read moreDetailsयंदा मान्सूनने वेळेपूर्वी हजेरी लावली असली, तरी सध्या त्याने कोकणातच मुक्काम केल्याचे चित्र आहे. तळकोकणापर्यंत पोहोचलेले मान्सूनचे ढग अचानक अरबी...
Read moreDetailsमुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये फडणवीस सरकारने ६ मोठे...
Read moreDetailsमुंबई । राज्यात कोणतीही निवडणूक नसतानाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. ठाकरे...
Read moreDetails© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914
You cannot copy content of this page