महाराष्ट्र

नाशिकमध्ये महायुतीत ठिणगी! भाजपच्या बंडखोर उमेदवारापुढे मंत्र्यांचे मनधरणीचे प्रयत्न निष्फळ; मंत्री महाजनांवर संशयाची सुई?

राज्यातील विधान परिषद निवडणुकीत १७ पैकी ६ जागा महायुतीने बिनविरोध जिंकल्या असल्या तरी नाशिकची जागा महायुतीसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे....

Read moreDetails

आजच्या कॅबिनेट बैठकीत 4 धडाकेबाज निर्णय

मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षस्थानी राज्य मंत्रिमंडळाची आज (9 जून) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या...

Read moreDetails

साहेब, निर्णय घ्या..! राज्यसभा तिकीट नाकारल्याने भुजबळ समर्थकांचा एल्गार

नाशिक । राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्राम्याचा अखेर अत्यंत धक्कादायक शेवट झाला आहे. उपमुख्यमंत्री...

Read moreDetails

‘रक्त सांडू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही!’ हजारो शेतकऱ्यांनी फुकले सरकारविरोधात रणशिंग

कोल्हापूर: "रक्त सांडू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही," असा अत्यंत आक्रमक पवित्रा घेत आज कोल्हापुरात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले....

Read moreDetails

लाडक्या बहिणींना दिलासा! मे महिन्याचा हप्ता आज ठरणार; दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार?

मुंबई | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला...

Read moreDetails

बळीराजासह नागरिकांना मोठा दिलासा! मान्सूनने दक्षिण महाराष्ट्र व्यापला, आज २६ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई । एका दिवसाच्या विश्रांतीनंतर अखेर मान्सूनने दक्षिण महाराष्ट्र पूर्णपणे व्यापला आहे. सोमवारपासून दक्षिण महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी...

Read moreDetails

नाशिक-जळगावातील बंडखोरीने महायुतीची डोकेदुखी वाढली; संकटमोचक महाजनांची प्रतिष्ठा पणाला!

जळगाव/नाशिक । उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीला आता अत्यंत अनपेक्षित आणि नाट्यमय वळण मिळाले...

Read moreDetails

अखेर सस्पेन्स संपला! राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून ‘यांच्या’ नावाची घोषणा

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) गोटातून अत्यंत मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या...

Read moreDetails

‘जय भीम’च्या घोषणा ही अराजकता आहे का? अभिजित दीपकेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट सवाल!

मुंबई । "मी 'जय भीम'च्या घोषणा देतो, मग मुख्यमंत्र्यांना याला अराजकता म्हणायचे आहे का? त्यांनी बोलताना थोडा विचार करावा. ते...

Read moreDetails

बळीराजासाठी आनंदाची बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल; २४ तासांत राज्यातील २५ जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई । तीव्र उष्णता आणि उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे....

Read moreDetails
Page 9 of 298 1 8 9 10 298
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page