महाराष्ट्र

विठूराया पावला! पंढरपूर वारीतून एसटीला मिळाले तब्बल ‘इतक्या’ कोटीचे उत्पन्न

मुंबई । नुकतीच पंढरपुरमध्ये आषाढी वारी मोठ्या उत्साहात पार पडली. लाडक्या विठूरायचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर बाहेरूनही मोठ्या संख्येने...

Read moreDetails

मोठी बातमी: जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. आता शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी...

Read moreDetails

महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण! शिवकालीन 12 किल्ले UNESCO च्या जागतिक वारसा यादीत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 भव्य किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १...

Read moreDetails

पैशांनी भरलेली बॅग? अन्.. ; संजय राऊतांनी केला मंत्री संजय शिरसाटांच्या बंगल्यातला व्हिडीओ व्हायरल

मुंबई । एकीकडे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठविली असून यातच...

Read moreDetails

जनसुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर; या विधेयकाचे महत्व काय? मुख्यमंत्र्यांनी सांगितले

मुंबई | महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. संविधान...

Read moreDetails

६ लाखाची लाच भोवली ! मुख्याधिकाऱ्याला एसीबीने केली रंगेहात अटक

बीड : लाचखोरीची एक मोठी बातमी समोर आलीय. ज्यात बीडच्या माजलगाव नगरपालिकेचा मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण याला रस्त्यांचे काँक्रीटीकरणाच्या कामाचे बिल...

Read moreDetails

गद्दार कोणाला बोलतो ते, तू बाहेर ये.. ; मंत्री शंभूराज देसाई आणि अनिल परब थेट विधानपरिषदेत भिडले

मुंबई । राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू असून याचदरम्यान आज विधानपरिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि शिवसेना शिंदे गटाचे...

Read moreDetails

गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित

मुंबई । गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्याचा उत्सव म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा आज (दि. १०) सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारयांनी...

Read moreDetails

पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर

अमरावती : मागच्या आजच्या काही काळात राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचं दिसून येत आहे. निसर्गाचा लहरीपणा, कधी अस्मानी संकटामुळे, तर कधी...

Read moreDetails

राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द ; लाख शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई  : राज्यातील महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणारा कायदा १९४७ नुसार ठराविक प्रमाणात कमी क्षेत्रफळ असलेल्या जमिनींची खरेदी-विक्री...

Read moreDetails
Page 98 of 299 1 97 98 99 299
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page