बीड । एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणाने राज्याला हादरवून सोडले असून बीडमधील वाढत्या गुन्हेगारी घटनांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था तसेच प्रशासनाची कार्यक्षमता आणि...
Read moreDetailsबीड शहरातील स्वराज नगर भागात 18 वर्ष पगार मिळाला नाही म्हणून एका शिक्षकानं गळफास घेतल्याचे समोर आले. धनंजय नागरगोजे असे...
Read moreDetailsमुंबई । राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणात वाढताना दिसत असून अशातच राज्यात मागील वर्षात २ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक...
Read moreDetailsमुंबई । कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका घेतल्याचा आरोपाखाली न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. मात्र...
Read moreDetailsहोळीच्या दिवशी रक्तरंजित राडा झाला. पंजाबच्या मोगामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख मंगत राय मंगा यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे....
Read moreDetailsनाशिक । सरासरी तीन हजार रुपयावर गेलेला कांद्याचा दर आता चांगलाच घसरला आहे. गेल्या काही दिवसापासून कांदा दरात घसरण दिसून...
Read moreDetailsमुंबई । बारावीची बोर्डाची परीक्षा नुकतीच संपली. पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांना आता निकालाची प्रतिक्षा लागली आहे. मात्र, अशातच विरारमध्ये शिक्षिकेच्या...
Read moreDetailsबुलढाणा । राज्यात शेतकरी आत्महत्या काही केल्या कमी होताना दिसत नसून ही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. याच दरम्यान आता राज्य...
Read moreDetailsमुंबई । रोहिंग्यांचे बोगस प्रमाणपत्र रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियमात राज्यसरकारने बदल केला असून आता...
Read moreDetailsमुंबई । शरद पवार गटाचे प्रदेशाध्य जयंत पाटील गेल्या अनेक दिवसापासून राजकारणापासून दूर असल्याचं दिसून आले. यावेळी जयंत पाटील यांनी...
Read moreDetails© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914
You cannot copy content of this page