महाराष्ट्र

भयंकर! मालकाच्या मुलीशी प्रेमसंबधाचा संशय, तरुणाला काळा निळा होईपर्यंत मारलं

बीड । एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणाने राज्याला हादरवून सोडले असून बीडमधील वाढत्या गुन्हेगारी घटनांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था तसेच प्रशासनाची कार्यक्षमता आणि...

Read moreDetails

18 वर्ष पगार नाही, शिक्षकानं संपविले जीवन ; फेसबुकवर लिहिली काळजावर घाव घालणारी पोस्ट

बीड शहरातील स्वराज नगर भागात 18 वर्ष पगार मिळाला नाही म्हणून एका शिक्षकानं गळफास घेतल्याचे समोर आले. धनंजय नागरगोजे असे...

Read moreDetails

भयंकर! राज्यात गेल्या वर्षी २,७०६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या ; ‘या’ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या

मुंबई । राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणात वाढताना दिसत असून अशातच राज्यात मागील वर्षात २ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक...

Read moreDetails

उद्या एखाद्याने खून केला तर…माणिकराव कोकाटेंच्या कोर्टाच्या निर्णयावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

मुंबई । कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका घेतल्याचा आरोपाखाली न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. मात्र...

Read moreDetails

होळीच्या दिवशी रक्तरंजित राडा ; शिंदेंच्या शिवसेना जिल्हा प्रमुखांची गोळ्या झाडून हत्या

होळीच्या दिवशी रक्तरंजित राडा झाला. पंजाबच्या मोगामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख मंगत राय मंगा यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे....

Read moreDetails

कांदा उत्पादक शेतकरी संकटात ; कांद्याच्या दरात झाली मोठी घसरण

नाशिक । सरासरी तीन हजार रुपयावर गेलेला कांद्याचा दर आता चांगलाच घसरला आहे. गेल्या काही दिवसापासून कांदा दरात घसरण दिसून...

Read moreDetails

अरे देवा! शिक्षिकेच्या घराला आग, बारावी परिक्षेच्या उत्तरपत्रिका जळून खाक

मुंबई । बारावीची बोर्डाची परीक्षा नुकतीच संपली. पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांना आता निकालाची प्रतिक्षा लागली आहे. मात्र, अशातच विरारमध्ये शिक्षिकेच्या...

Read moreDetails

धक्कादायक! राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या

बुलढाणा । राज्यात शेतकरी आत्महत्या काही केल्या कमी होताना दिसत नसून ही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. याच दरम्यान आता राज्य...

Read moreDetails

जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियमाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । रोहिंग्यांचे बोगस प्रमाणपत्र रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियमात राज्यसरकारने बदल केला असून आता...

Read moreDetails

जयंत पाटलांचं खळबळजनक विधान, अनेकांच्या भूवया उंचावल्या ; आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले…

मुंबई । शरद पवार गटाचे प्रदेशाध्य जयंत पाटील गेल्या अनेक दिवसापासून राजकारणापासून दूर असल्याचं दिसून आले. यावेळी जयंत पाटील यांनी...

Read moreDetails
Page 99 of 277 1 98 99 100 277
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page