महाराष्ट्र

आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात : या मुद्द्यांवर अधिवेशन गाजणार?

मुंबई : आजपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अजित पवार हे युती सरकारमध्ये सामी झाल्यानंतरचं हे पहिलं अधिवेशन...

Read moreDetails

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते शरद पवारांच्या भेटीला ; जयंत पाटलांनी सांगितलं भेटीत काय झालं ते..

मुंबई : राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी, राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या बंडखोर नेत्यांसह शरद पवार यांची भेट...

Read moreDetails

मोठी बातमी! राष्ट्रवादीतील सर्वच बंडखोर नेते शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण

मुंबई । राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच अजित पवार राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित मंत्र्यांना घेऊन राष्ट्रवादी...

Read moreDetails

समुद्र किनारी फोटोशुट करणं पडलं महागात ; पती आणि मुलांच्या डोळ्यादेखत महिलेचा गेला जीव, VIDEO व्हायरल

मुंबई । समुद्रातील खडकावर बसून फोटोशूट फोटोशुट करणं एका महिलेला महागात पडलं आहे. समुद्राच्या लाटेबरोबर ही महिला समुद्रात वाहून गेली....

Read moreDetails

भावी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती होणार

मुंबई । शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या भावी शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली...

Read moreDetails

संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेचा गुलाबराव पाटलांनी घेतला खरपूस समाचार

जळगाव । ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजप शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसला वापरून फेकून...

Read moreDetails

राज्यासाठी पुढील चार दिवस महत्वाचे : हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा 

पुणे : राज्यात पूर्णपणे मान्सून सक्रिय झाला असला तरी अद्यापही काही जिल्ह्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी खरीप हंगामातील...

Read moreDetails

लाईट नव्हती म्हणून दिवा लावला अन् घडलं विपरीत.. वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी अंत

जुन्नर । जुन्नरमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून रात्री लाईट नव्हती म्हणून दिवा लावला मात्र दिव्याने पेट घेतल्याने घराला...

Read moreDetails

कृषिमंत्रिपद गेल्यानंतर अब्दुल सत्तार पहिल्यांदाच बोलले, म्हणाले..

मुंबई । राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येदेखील काही फेरबदल करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केले...

Read moreDetails

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा : गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ‘एवढा’ रुपयाचा दर निश्चित

मुंबई : राज्यात दुधाला किमान भाव मिळावा, दुधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये या...

Read moreDetails
Page 282 of 298 1 281 282 283 298
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page