महाराष्ट्र

पुढचे चार दिवस कोसळधार! राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई । राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याचं चित्र आहे. अशात आज पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून आज...

Read moreDetails

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर; कुणाला कोणतं खातं मिळालं पाहा संपूर्ण यादी

मुंबई । राज्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेला खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला असून एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले...

Read moreDetails

मोठी बातमी! १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभेच्या अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

मुंबई । शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली असून सु्प्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांन नोटीस...

Read moreDetails

खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला ; अजित पवार गटाला मिळणारी खाती पहा..

मुंबई । गेल्या काही दिवसापूर्वी अजित पवारांसह ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, अद्यापही खातेवाटप झालेले नाहीय. अशातच खातेवाटपासंदर्भात...

Read moreDetails

पदवीधरांसाठी खुशखबर! बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नवीन मेगाभरतीची घोषणा

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांसाठी मेगाभरतीची घोषणा करण्यात आली आहे. बँकेने विविध रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली असून...

Read moreDetails

मी आजच मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो, पण.. बच्चू कडू

मुंबई । शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा तिढा सुटत नसून तशातच प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूदेखील बरेच दिवसापासून मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले...

Read moreDetails

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणींमध्ये वाढ, वाचा काय आहे

मुंबई । राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा...

Read moreDetails

अखेर मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा घोळ सुटला : खाटेवाटपाचा फॉर्म्युलाही ठरला? कोणाला किती मंत्रिपद?

मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळाचा तिढा सुटता सुटत नाहीय. आज होईल उद्या होईल म्हणत वर्ष उलटून गेलं. त्यात अजित पवार शिंदे...

Read moreDetails

महाराष्ट्रात पुढील काही तासात मुसळधार पाऊस, जळगावसह या जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी

जळगाव/मुंबई । चक्रीवादळामुळे यंदा पावसाळा लांबला. तब्बल २० ते २२ दिवस पावसांनंतर राज्यात मान्सूनने हजेरी लावली. राज्यातील अनेक भागात मुसळधार...

Read moreDetails

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

मुंबई । राज्यातील अनेक शाळांमध्ये शिकविण्यासाठी शिक्षकच नाहीय. यामुळे नेहमी आरोड होत आहे. आता अशातच राज्य सरकारने सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी...

Read moreDetails
Page 283 of 298 1 282 283 284 298
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page