महाराष्ट्र

राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी ; आज ‘या’ १४ जिल्ह्यांमध्ये पावसाची दाट शक्यता

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाडा आणि कडाक्याच्या उन्हाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला अखेर मान्सूनपूर्व पावसाने मोठा दिलासा दिला...

Read moreDetails

‘नीट’ पेपरफुटीचे धागेदोरे आता पुण्यात; ३ बड्या शिक्षकांना अटक, शिक्षण क्षेत्रात खळबळ!

पुणे । देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असताना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) हाती अत्यंत धक्कादायक माहिती...

Read moreDetails

राज्यात यंदा उन्हाळ्यामुळे शाळा लांबणीवर? या तारखेला जूनला शाळा सुरू होण्याची शक्यता!

मुंबई । यंदाचा उन्हाळा चांगलाच त्रासदायक ठरला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेच्या तडाख्याने नागरिक होरपळून निघत आहे. वाढत्या तापमानाने जनजीवन...

Read moreDetails

सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचा पुन्हा झटका! १० दिवसांतील तिसरी दरवाढ, पहा आजचे नवीन दर?

मध्यपूर्वेतील वाढत्या राजकीय तणावाचे थेट पडसाद देशांतर्गत इंधन बाजारावर उमटले आहेत. शनिवारी देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ...

Read moreDetails

महाराष्ट्रातील रखडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? निवडणूक आयुक्तांची सर्वात मोठी माहिती

मुंबई । गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या राज्यातील २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका नेमक्या कधी होणार? या राजकीय वर्तुळासह ग्रामीण भागातील सर्वात...

Read moreDetails

NEET घोटाळ्यात धक्कादायक माहिती समोर; पेपरसाठी पैसे मोजणारे ‘ते’ पालक आता CBI च्या रडारवर!

NEET (वैद्यकीय प्रवेश परीक्षा) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेच्या (CBI) चौकशीतून आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. नीट...

Read moreDetails

तर मी फाशी घेतो, नाही तर..; मनोज जरांगेंचे ओपन चॅलेंज काय?

मुंबई । मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यात आज अंतरवाली सराटी येथे एक अत्यंत...

Read moreDetails

राज्यसभेच्या 26 जागांसाठीच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ; कसे आहे निवडणुकीचे वेळापत्रक?

नवीन दिल्ली । केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या २६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे त्यानुसार 10 राज्यामधील 26 जागांसाठी ही...

Read moreDetails

भयंकर ! १३ महिलांवर वाघाचा भीषण हल्ला; ४ महिलांचा दुर्दैवी मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या १३ महिलांच्या घोळक्यावर वाघाने...

Read moreDetails

महाराष्ट्रावर मोठं संकट येतंय! मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकऱ्यांना अलर्ट

मुंबई । आधीच पेट्रोल-डिझेलच्या टंचाईचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकरी राजावर आता निसर्गाचेही एक मोठे संकट घोंघावत आहे. 'अल निनो'च्या संभाव्य...

Read moreDetails
Page 26 of 311 1 25 26 27 311
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page