महाराष्ट्र

नियमांबाहेर जाऊन घेतला लाडकी बहीण योजेनचा लाभ, आता कारवाई होणार का? उपमुख्यमंत्री पवार म्हणतात..

मुंबई । महायुती सरकारकडून अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबविली जात असून या योजनेद्वारे दरमहा १५००...

Read moreDetails

राज ठाकरेंना मोठा धक्का ; मनसेच्या १०० कार्यकर्त्यांचा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश

एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे जोरदार तयारी करत असून मात्र याच दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पुण्यामध्ये मोठा...

Read moreDetails

दिलासा ! गॅस सिलिंडरच्या किमतीत ‘इतक्या’ रुपयांची कपात; १ जूनपासून नवीन दर लागू

मुंबई । जून महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी केले आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस...

Read moreDetails

पुढील 10 दिवस महाराष्ट्रात कसे राहणार हवामान? पाऊस पडणार का? वाचा हवामान खात्याचा अंदाज?

यंदा मान्सून केरळात वेळेपूर्वीच दाखल झाल्यानंतर राज्यात अवघ्या काही तासात दाखल झाला होता. यांनतर राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने दाणदाण उडविली...

Read moreDetails

“ढेकळांचे पंचनामे करायचे का?” कृषीमंत्री कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त विधान!

नाशिक । राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं. कोकाटे यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात...

Read moreDetails

आषाढी वारीसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा! वारकऱ्यांना मिळणार या सुविधा…

मुंबई : पंढरपूर आषाढी वारीसाठी राज्य शासन सज्ज झाले असून, वारकऱ्यांना यंदाही टोलमाफी, विमा सुविधा आणि वैद्यकीय मदत देण्याचे आश्वासन...

Read moreDetails

संजय राऊतांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; पत्रात काय म्हणाले..

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या तुरुंगातील अनुभवांवर आधारित ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वादंग...

Read moreDetails

पुढील दोन दिवस धोक्याचे ; हवामान खात्याकडून हाय अलर्ट, वाचा बातमी

मुंबई : यंदा वेळेपेक्षा आठ दिवस आधीच मान्सून केरळात दाखल झाला आहे. यांनतर मान्सूनने महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली असून अनेक...

Read moreDetails

मान्सून मराठवाडा आणि विदर्भातपर्यंत पहोचला ; आज या जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात यंदा मान्सून लवकर दाखल झाला. पहिल्याच पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला. या पावसामुळे मोठं नुकसान असून राज्यात 21...

Read moreDetails

राज्य सरकारचा मोठा निर्णय; फक्त ५०० रुपयांमध्ये शेतीची वाटणी होणार

नुकत्याच पार पडलेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात शेत जमिनीबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय. शेतजमिनी वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा...

Read moreDetails
Page 83 of 277 1 82 83 84 277
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page