महाराष्ट्र

5 पंतप्रधान.. हा जावईशोध पंतप्रधान मोदींनी कुठून लावला? शरद पवारांचा टोला

मुंबई । राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली. त्यांनी पत्रकारांशी...

Read moreDetails

भाजपा व आरएसएस आरक्षण विरोधी, मोदींची पुन्हा सत्ता आली तर.. ; नाना पटोले

मुंबई । काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची कामे केली. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी,...

Read moreDetails

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या एका आरोपीने मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील लॉकअपमध्येच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्याला जीटी...

Read moreDetails

मोठी बातमी! महायुतीकडून कल्याण, ठाण्याचे उमेदवार जाहीर

मुंबई । राज्यातील महायुतीच्या गोट्यातून एक मोठी बातमी आहे. महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाने कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांच्या नावांची...

Read moreDetails

उज्ज्वल निकमांना लोकसभेत नव्हे जेलमध्ये पाठवायला हवं ; कोणी केली मागणी?

मुंबई । भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे निकम...

Read moreDetails

एकनाथ शिंदेंची मोठी खेळी ! उद्धव ठाकरेंच्या खास मोहऱ्यालाच रिंगणात उतरवलं

मुंबई: गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेला महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटताना दिसत आहे. यातच मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना शिंदे...

Read moreDetails

देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

देशभरात सतत वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 45.6 अंश सेल्सियस गेला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक...

Read moreDetails

मुंबईतून मोठी बातमी ! लोकल ट्रेनची बोगी रुळावरून घसरली, हार्बर वाहतूक विस्कळीत

मुंबई । देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईची लाईफलाईन म्हटली जाणारी लोकल ट्रेन अपघाताची शिकार...

Read moreDetails

महाराष्ट्रात आगामी चार दिवसात उष्णतेची लाट येणार ; हवामान खात्याचा इशारा

पुणे । राज्यातील अनेक भागात तापमान वाढ झाल्याने असह्य उकाडा जाणवत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहे. अशातच राज्यात येत्या...

Read moreDetails

रेल्वेत अंडा बिर्याणी खाणे पडले महागात ; ४० पेक्षा जास्त प्रवाशांना विषबाधा

यशवंतपूरहून गोरखपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान खालेल्या अंडा बिर्याणीमुळे ४० पेक्षा अधिक प्रवाशांना विषबाधा...

Read moreDetails
Page 216 of 300 1 215 216 217 300
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page