राष्ट्रीय

बापरे! महिलेच्या कानात शिरला साप ; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. सध्या सोशल मीडियावर थरकाप उडवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात...

Read moreDetails

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या तरुणाची नदी उडी घेऊन आत्महत्या, VIDEO व्हायरल

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारत पाकिस्तानविरुद्ध काही कठोर कारवाई करणार असल्याची अटकळ...

Read moreDetails

लक्ष द्या! आजपासून ‘हे’ मोठे नियम बदलणार : तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

नवा महिना आजपासून सुरु झाला असून मे महिन्याच्या पहिल्या तारखेपासून (१ मे २०२५) अनेक मोठे बदल लागू होणार आहेत, ज्याचा...

Read moreDetails

एलपीजी गॅसच्या किंमतीत कपात ; आजपासून नवीन दर लागू

मुंबई | मे महिन्याच्या सुरुवातीला सरकारी तेल कंपन्यांनी LPG गॅसचे दर अपडेट केले आहेत. त्यानुसार आज एलपीजी गॅसच्या किंमतीत कपात...

Read moreDetails

मोठी बातमी! केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार

केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी राहुल गांधी...

Read moreDetails

.. अन् भरसभेत मुख्यमंत्र्यांनी उगारला पोलीस अधिकाऱ्यावर हात, पाहा VIDEO

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भरसभेत पोलिस अधिकाऱ्यावर हात उगारत कानशिलात मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून...

Read moreDetails

पाकिस्तानी लष्करात खळबळ ; 250 अधिकारी, 1200 सैनिकांचे सामुहिक राजीनामे

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यांनतर भारताने पाकिस्तानाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला...

Read moreDetails

अजब प्रेमकहाणी! ५० वर्षीय आजीने नातवासोबत थाटला दुसरा संसार, ४ मुलं अन् नवऱ्याला सोडून पळाली

एकीकडे उत्तर प्रदेशमधील अलिगडमध्ये सासू आणि जावई यांच्यातील लग्नाचा मुद्दा चर्चेत असताना, ५० वर्षीय आजीने पळून जाऊन ३० वर्षीय नातवासोबत...

Read moreDetails

‘तुम्ही पाणी थांबवले तर…’; पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भारताला थेट धमकी

पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला असून त्यानंतर भारताने कठोर पावले उचलत पाच मोठे निर्णय घेतले....

Read moreDetails

पहलगाम हल्ल्यानंतर सरकार अ‍ॅक्शनमध्ये ; हल्‍ल्‍यात सहभागी दहशतवाद्याचे घर बॉम्‍बने उडवले

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. हल्‍ल्‍यात सहभागी दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल ठोकर या...

Read moreDetails
Page 39 of 112 1 38 39 40 112
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page