राष्ट्रीय

मोठी बातमी! अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर CBI ची छापेमारी; नेमकं प्रकरण काय?

नवी दिल्ली: देशातील आघाडीचे उद्योगपती आणि रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या सहा ठिकाणांवर आज शनिवारी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)...

Read moreDetails

गंगा स्नानासाठी जाताना काळाचा घाला ; ऑटो आणि ट्रकच्या भीषण अपघातात ८ जण ठार

गंगा स्नान करण्यासाठी जाताना एका ट्रकने ऑटोला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतामध्ये...

Read moreDetails

भटक्या कुत्र्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; संपूर्ण देशासाठी दिला हा महत्वपूर्ण आदेश…

नवी दिल्ली । भटक्या कुत्र्यांबद्दल सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देऊन श्वानप्रेमींना मोठा दिलासा दिला आहे. आतापर्यंत निवारागृहात...

Read moreDetails

जिओ आणि एअरटेलच्या युजर्सला मोठा धक्का; दोन्ही कंपन्यांनी स्वस्त रिचार्ज प्लान बंद केले

रिलायन्स जिओने आपल्या युजर्सला एक मोठा झटका दिला आहे. जिओने आपला स्वस्त आणि लोकप्रिय प्रीपेड रिचार्ज प्लान बंद केला आहे....

Read moreDetails

इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार जाहीर ; कोण आहे?

नवी दिल्ली । जगदीप धनकड यांच्या राजीनाम्यानंतर भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सीपी राधाकृष्णन यांचं नाव उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जाहीर...

Read moreDetails

NDA कडून महाराष्ट्राचे राज्यपाल उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित

मुंबई । जगदीप धनखड यांनी अचानक उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला असून त्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे....

Read moreDetails

सर्वसामान्यांसाठी गुडन्यूज ! १२ आणि २८ टक्के GST रद्द होणार; ‘या’ वस्तू स्वस्त होणार?

नवी दिल्ली । स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना 'दिवाळी भेट' म्हणून जीएसटी सुधारणांची घोषणा केली. वृत्तानुसार, केंद्र सरकार सध्या...

Read moreDetails

तरुणांसाठी गूडन्यूज! सरकार देणार १५००० रुपये, पंतप्रधान मोदींकडून नव्या योजनेची घोषणा

नवी दिल्ली । आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी देशातील तरुणांसाठी एक मोठी...

Read moreDetails

दिवाळीपूर्वीच देशवासियांना मोठं गिफ्ट मिळणार ; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली । भारत आज ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर सलग १२व्यांदा...

Read moreDetails

काश्मीरच्या किश्तवाडमध्ये आभाळ फाटलं; आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू

काश्मीर । जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडमध्ये ढगफुटी आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला. तर ७० पेक्षा जास्त...

Read moreDetails
Page 40 of 122 1 39 40 41 122
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page