प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल
माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर: कुणाला किती मंत्रिपदं मिळणार, जाणून घ्या

विधानपरिषदेसाठी महायुतीकडून ५ उमेदवारांची नावं जाहीर ; कोणाला मिळाली संधी?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी येत्या २७ मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. या जागांसाठी अर्ज भरण्याचा...

इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेत सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी; पात्रता जाणून घ्या

इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती जाहीर करण्यात आली असून या नोकरीसाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे....

राज्यातील काँग्रेसमध्ये आऊट गोईंग सुरू ; १०० पदाधिकारी राजीनामा देणार

पुण्यामध्ये काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर पुण्यातील काँग्रेसमध्ये आऊट गोईंग सुरू...

18 वर्ष पगार नाही, शिक्षकानं संपविले जीवन ; फेसबुकवर लिहिली काळजावर घाव घालणारी पोस्ट

18 वर्ष पगार नाही, शिक्षकानं संपविले जीवन ; फेसबुकवर लिहिली काळजावर घाव घालणारी पोस्ट

बीड शहरातील स्वराज नगर भागात 18 वर्ष पगार मिळाला नाही म्हणून एका शिक्षकानं गळफास घेतल्याचे समोर आले. धनंजय नागरगोजे असे...

बिबट्याच्या हल्लात १० वर्षीय बालिकेचा मृत्यू

नंदुरबार : नंदुरबार मधील तळोदा तालुक्यात बिबट्याने हल्ला करत ठार केल्याची घटना नुकतीच घडली होती. यानंतर आता आज पुन्हा एकदा...

आयकर विभागात नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स ; दरमहा ३५४०० रुपये पगार मिळणार

आयकर विभागात नोकरी शोधताय तर ही बातमी तुमच्यासाठी. आयकर विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक...

स्कॉर्पिओ जीपचा भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

  नांदेड – नागपूर महामार्गावर स्कॉर्पिओ जीपचा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर...

पंधरा महिन्यांत २९ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली ; जळगाव जिल्ह्यातील या तालुक्यातील घटना

भयंकर! राज्यात गेल्या वर्षी २,७०६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या ; ‘या’ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या

मुंबई । राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणात वाढताना दिसत असून अशातच राज्यात मागील वर्षात २ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक...

मद्यविक्री दुकाने बंद करण्यासंदर्भात राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारने मद्यविक्री दुकाने बंद करण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील कोणत्याही वॉर्डमध्ये मद्यविक्री दुकान बंद करण्यासाठी स्थानिक नागरिकांना...

शेतकऱ्यांच्या सोयी – सुविधांसाठी सरकार कटिबद्ध ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्र्यांच्या हस्ते काटा पूजन - 834 क्विंटल ज्वारी, 277 क्विंटल तुरीस हमीभाव जळगाव | शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्या...

Page 358 of 944 1 357 358 359 944
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page