राजकारण

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत? ट्विट करत प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मुंबई । पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतान ऑपरेश सिंदूर राबवून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले,...

Read moreDetails

महायुतीत लाडक्या बहिणीवरून श्रेय वाद सुटेना : आता योजनेवरून गुलाबराव पाटील म्हणतात..

जळगाव :  महायुती सरकार सत्तेवर येऊन आता बराच काळ लोटला. पण लाडक्या बहिण योजनेवरून श्रेय वाद काही सुटला नाही. यातच...

Read moreDetails

.. हे तर देशातील अतिरेकी ; राऊतांच्या पुस्तकातील दाव्याचा मंत्री महाजनांनी घेतला समाचार

जळगाव । 'नरकातला स्वर्ग' पुस्तकातून संजय राऊत यांनी अमित शाहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गौप्यस्पोट केला आहे. राऊतांनी नरेंद्र...

Read moreDetails

संजय राऊतांचा ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकातून मोदी-शहांबाबत गौप्यस्फोट ; देशाच्या राजकारणात खळबळ

मुंबई । 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकात शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल गौप्यस्फोट केले आहेत....

Read moreDetails

भाजपकडून जळगाव जिल्हाध्यक्षांसह शहराध्यक्षांच्या नाव जाहीर

जळगाव । मागच्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर आज पक्षाच्या प्रदेश...

Read moreDetails

आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? आव्हाड, राऊतांना गिरीश महाजनांचा टोला

मुंबई । मागच्या काही दिवसापासून सुरु असलेल्या भारत पाकिस्तानात लष्करी कारवायांना पूर्णविराम लागला असून भारत आणि पाकमधील ने युद्धबंदीची घोषणा...

Read moreDetails

जळगाव महापालिका निवडणूक नोव्हेंबरमध्येच शक्य ; इच्छुकांच्या आतापासून तयारी सुरु

न्यायालयाने येत्या चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.अर्थात मागील तीन- साडेतीन वर्षांपासून असलेले प्रशासकराज संपणार आहे....

Read moreDetails

गिरीश महाजनांचा अजित पवारांना टोला ; नेमकं कारण काय?

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह काही माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)...

Read moreDetails

धुळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार; माजी आमदार राष्ट्रवादीच घड्याळ हातात बांधणार

धुळे । धुळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा खिंडार पडणार आहे. कारण आज जळगाव जिल्ह्यातील पाच माजी आमदारांसोबतच धुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी...

Read moreDetails

तर जातींची जनगणना कशी शक्य आहे? प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करत सरकारला सवाल

मुंबई : केंद्र सरकारने भारतात जात जनगणना करण्याचा निर्णय घेतला असून सरकारच्या या निर्णयाचं विरोधकांनी स्वागत केलं आहे.मात्र दुसरीकडे बिहार...

Read moreDetails
Page 46 of 151 1 45 46 47 151
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page