महाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी मदत, आज दुपारी मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा?

मुंबई । मागच्या महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित...

Read moreDetails

रोहिणी खडसेंची पोलिसांकडून दीड तास चौकशी; माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या?..

पुणे । पुण्यातील खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर...

Read moreDetails

कफ सिरपमुळे चिंता वाढली! महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय, दिलेत ‘हे’ आदेश

मुंबई । तुम्ही जर तुमच्या मुलांना खोकला सुरू असल्याने कफ सिरप देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कफ...

Read moreDetails

दिवाळीच्या तोंडावर महावितरणचा वीज दरवाढीचा मोठा ‘शॉक’ ; प्रति युनीट किती बिल वाढणार?

मुंबई । ऐन दिवाळीत महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना महावितरणनं दरवाढीचा मोठा झटका दिला आहे. इंधन समायोजन शुल्क (Fuel Adjustment Charge) लागू...

Read moreDetails

राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा

मुंबई । आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील...

Read moreDetails

दिवाळीत लाभार्थ्यांना झटका ; महायुती सरकारची ‘ही’ लोकप्रिय योजना होणार बंद?

मुंबई । महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करुन सुरु केलेल्या योजना आता एक-एक करुन बंद करण्याचा सपाटा लावला आहे....

Read moreDetails

मराठी सिनेसृष्टीतून दुःखद बातमी ;  प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी रात्री...

Read moreDetails

रामदास कदमांच्या त्या खळबळजनक आरोपावर उद्धव ठाकरे बोलले; म्हणाले मी गद्दार आणि नमकहरामांना.. 

मुंबई । शिंदे सेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहसंदर्भात मोठा खळबळजनक आरोप...

Read moreDetails

महाराष्ट्रासाठी पुढील काही दिवस धोक्याचे? चक्रीवादळ धडकणार, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढलं. यादरम्यान अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांसह घरांचे मोठे नुकसान...

Read moreDetails

“रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं?, याची चौकशी करा”; अनिल परबांचा घणाघात

मुंबई । शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे....

Read moreDetails
Page 53 of 277 1 52 53 54 277
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page