महाराष्ट्र

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी : अजितदादा बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार नाहीत?

राज्याच्या राजकारणातील एक मोठी महत्वाची बातमी समोर आली आहे. अजित पवार यंदा बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याची चर्चा होत आहे....

Read moreDetails

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा..

मुंबई | महाराष्ट्र हे एक कुटुंब मानून सातत्याने अनेक कल्याणकारी योजना आखल्या. आमच्या सरकारने गेल्या दोन वर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा...

Read moreDetails

अजितदादांच्या चिंतेत वाढ ! शिखर बँक घोटाळ्यात सात कारखान्यांची कोर्टात धाव!

मुंबई । शिखर बँक घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अजित पवारांना दिलेल्या 'क्लीन चिट'ला...

Read moreDetails

पनीर खाणाऱ्यांनो सावधान! नाशकात 314 किलो भेसळयुक्त पनीर जप्त

नाशिक । तुम्हालाही पनीर खाणं आवडत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. नाशिक जिल्ह्यात भेसळयुक्त अन्न पदार्थांच्या विरोधात अन्न, औषध...

Read moreDetails

संविधानावर खरचं प्रेम असेल तर.. ; प्रकाश आंबेडकरांचं पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींना खुलं आव्हान

मुंबई । देशात लोकसभेच्या निवडणुकांमध्ये विरोधकांनी संविधान, घटना बदलण्याच्या मुद्या उचलून धरला होता. याचा फटका नरेंद्र मोदी सरकारला या निवडणुकीत...

Read moreDetails

नारायण राणेंच्या खासदारकीवर मोठे संकट! ठाकरे गटाच्या नेत्याची हायकोर्टात धाव

मुंबई । एकीकडे विधानपरिषद निवडणुकीतील विजयाचा जल्लोष सुरू असतानच भाजपची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. नारायण राणे यांच्या खासदारकीवर...

Read moreDetails

क्रॉस व्होटिंग करणारे आमदार सापडले, आता.. ; नाना पटोलेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई । काल दि १२ रोजी विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. यासाठी १२ उमेदवार रिंगणात होते. दरम्यान, या...

Read moreDetails

मोठी बातमी! अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण

मुंबई । संपूर्ण जगभरात मागील तीन चार वर्षांपूर्वी कोरोना महामारीने धुमाकूळ घातला होता. कोरोनामुळे संपूर्ण जग थांबले होते. मात्र आता...

Read moreDetails

नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा ; दोन आठवड्यांचा जामीन मंजूर

मुंबई । मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामिनावर बाहेर असलेले राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. नवाब...

Read moreDetails

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनातील फरकाच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात तरतूद – मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्यात सध्या २७ हजार ९११ ग्रामपंचायती असून त्यात ४८ हजार १८८ कर्मचारी कार्यरत आहेत. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उद्योग, उर्जा...

Read moreDetails
Page 193 of 300 1 192 193 194 300
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page