जळगाव जिल्हा

भीषण! भरधाव कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला, 9 जण ठार, अनेक जखमी

धुळे । राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून अशातच धुळ्यातील मुंबई- आग्रा महामार्गावर भीषण अपघाताची बातमी सामोर आलीय. भरधाव...

Read moreDetails

अजित पवारांची घोषणा! राष्ट्रवादीच्या प्रतोदपदी अनिल पाटील यांची निवड

मुंबई । अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. काल अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर आठ आमदारांनी...

Read moreDetails

सैनिकाचा सपत्निक सत्कार ; गावातून जल्लोषात निघाली भव्य मिरवणूक व स्वागत

जळगाव । ईश्वर कॉलनी येथील आर्मी सैनिक शिवाजी सुभाष शिंदे हे २६ वर्ष प्रदीर्घ देशसेवा देऊन नुकतेच मणिपूर येथून निवृत्त...

Read moreDetails

अत्यंत दुर्दैवी ! ११वीच्या विद्यार्थ्यांचा शॉक लागून मृत्यू, मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

मुक्ताईनगर । शेतातील विजेच्या वायरचा जबर शॉक बसल्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी येथे घडलीय. गौरव...

Read moreDetails

समृद्धीवरील अपघातानंतर खडसेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका

जळगाव : बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर दिन दिवसापूर्वी झालेल्या अपघातामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. बसला आग लागल्यामुळे प्रवाशी होरपळले. दरम्यान,...

Read moreDetails

शपथ विधी संपला! अमळनेरचे आमदार अनिल पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई: अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुंबईतील...

Read moreDetails

केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..

जळगाव । आधीच अव्वाच्या सव्वा खर्च करूनही शेतकऱ्यांना केळी लागवडीचा खर्चही काढणा कठीण झाला आहे. त्याचे कारण म्हणजेच बोर्डावर भाव...

Read moreDetails

राज्यात काही ठिकाणी यलो अन् काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट : जळगाव जिल्ह्यात कशी आहे परिस्थिती?

पुणे / जळगाव : राज्यात जून महिना पावसाची वाट पाहण्यात गेला. त्यानंतर २५ जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर पाऊस सुरु...

Read moreDetails

शेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानाची कास धरावी -जिल्हाधिकारी अमन मित्तल

जळगाव | शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानाची कास धरत शेतीकडे उद्योग म्हणून बघणे गरजेचे आहेत. जिल्ह्यातील...

Read moreDetails

आकाशवाणी केंद्रावर’उत्तुंग भरारी’ कार्यक्रमांतर्गत कुलगुरू प्रा. व्ही एल माहेश्वरी यांची मुलाखत

जळगाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध अभ्यासक्रम, प्रशाळाआदींविषयीची माहिती आकाशवाणी जळगाव केंद्रावर'उत्तुंग भरारी'या कार्यक्रमांतर्गत ५२ भागांमधून दिली...

Read moreDetails
Page 454 of 474 1 453 454 455 474
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page