लक्ष द्या! 1 एप्रिल पासून बदलणार हे नियम
मुंबई । १ एप्रिल पासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. नव्या आर्थिक वर्षात सरकार कडून अनेक नियम बदलण्यात आले....
मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल
माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव
मुंबई । १ एप्रिल पासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. नव्या आर्थिक वर्षात सरकार कडून अनेक नियम बदलण्यात आले....
नॅशनल कॅपिटल रीजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. तुम्ही ncrtc.in...
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत १६ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीत...
भूकंपाच्या धक्क्यांनी म्यानमार आणि थायलंड हे दोन देश उद्ध्वस्त झाले आहे. म्यानमारमध्ये शुक्रवारी आलेल्या 7.7 रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपामुळे इमारती...
पुणे । राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला असून यातच पुन्हा एकदा राज्यावर बेमोसमी पावसाचे संकट आहे. हवामान विभागाने राज्यात वादळी...
जामनेर । जळगाव जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जामनेरमध्ये ट्रॅक्टरनं दहा ते बारा दुचाकींना उडवल्याची धक्कादायक घटना घडली...
नवी दिल्ली । राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरणाने अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे १ एप्रिलपासून देशभरात...
जळगाव: गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण सोने खरेदी करतात. मात्र त्याआधीच सोने चांदीच्या दरात भाववाढ झाली आहे. त्यामुळे सणावराला खरेदी...
जळगाव | आदिवासी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ज्या पध्दतीने काम करते आहे ते पाहुन प्रभावित...
नवी दिल्ली : गुढी पाडवाच्या दोन दिवसआधीच सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना गोड बातमी दिली आहे.केंद्र सरकारच्या पेन्शनधारक अन् कर्मचाऱ्यांचा भत्त्यात २...
© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914
You cannot copy content of this page