Wednesday, September 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘सरकारला मनोज जरांगेंना मारायचंय’; संजय राऊतांच्या गंभीर आरोपाने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 9, 2026
in महाराष्ट्र
0
.. मग् मोदी-शाह आणि फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील ; संजय राऊत नेमकं काय म्हणाले
बातमी शेअर करा..!

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत, सरकारला मनोज जरांगे पाटील यांना संपवायचे असल्याचे म्हटले आहे. जरांगे पाटील यांचा संघर्ष आता सत्ताधाऱ्यांच्या गळ्यातील फास बनला असून सरकारला त्यांचा उपयोग उरलेला नाही, असा दावाही राऊत यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा बुधवारी बारावा दिवस आहे. दीर्घकाळ अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावल्याचा दावा करत राऊत यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारने जरांगे यांच्या आंदोलनाचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर करून घेतला आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडले, असा आरोप त्यांनी केला.

जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती सातत्याने खालावत असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी रात्री प्रकृती अधिक बिघडल्यानंतर मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी सलाईन लावून घेण्यास होकार दिला होता.

गेल्या अनेक दिवसांपासून अन्न न घेतल्याने त्यांना मोठ्या अशक्तपणाचा सामना करावा लागत असून रक्तातील साखरेची पातळीही कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचा उल्लेख राऊत यांनी केला. अशा परिस्थितीतही सरकारकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याचे सांगत त्यांनी ही परिस्थिती अमानुष असल्याचे म्हटले.

सरकारकडून ‘आता पर्याय नाही’चे संकेत

दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. मात्र, सरकार आता त्यांच्या मागण्यांबाबत आणखी किती चर्चा करणार, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यापूर्वीच सरकारने आवश्यक निर्णय घेतले असून त्यांची अंमलबजावणी सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असतील तर तो त्यांचा निर्णय आहे, असेही त्यांनी म्हटले होते.

सरकार मराठा समाजाच्या व्यापक हिताचा विचार करून निर्णय घेत असून त्याची अंमलबजावणीही सुरू आहे. मात्र, या निर्णयांवर जरांगे पाटील समाधानी नसतील तर त्यांचे समाधान करण्यासाठी सध्या सरकारकडे आणखी कोणता पर्याय आहे, हे सांगणे कठीण असल्याचे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले होते.त्यामुळे एकीकडे जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असताना दुसरीकडे सरकारकडूनही भूमिका कठोर होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या आरोपांमुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शिक्षक भरतीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ; वाचा काय आहे?

Next Post

खेळाडूंपासून ते आरोग्यापर्यंत..; राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ७ महत्त्वाचे निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

खेळाडूंपासून ते आरोग्यापर्यंत..; राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ७ महत्त्वाचे निर्णय

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
निवडणुका लांबणीवर, पण गावांचा कारभार थांबणार नाही! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मोठा निर्णय

निवडणुका लांबणीवर, पण गावांचा कारभार थांबणार नाही! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मोठा निर्णय

September 9, 2026
पुतण्याच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचले; आता मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला भयंकर अनुभव

पुतण्याच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचले; आता मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला भयंकर अनुभव

September 9, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगावच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! रब्बी ज्वारी, हरभरा, मसूरसाठी मिळणार अनुदान

September 9, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

खेळाडूंपासून ते आरोग्यापर्यंत..; राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ७ महत्त्वाचे निर्णय

September 9, 2026

Recent News

निवडणुका लांबणीवर, पण गावांचा कारभार थांबणार नाही! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मोठा निर्णय

निवडणुका लांबणीवर, पण गावांचा कारभार थांबणार नाही! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मोठा निर्णय

September 9, 2026
पुतण्याच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचले; आता मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला भयंकर अनुभव

पुतण्याच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचले; आता मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला भयंकर अनुभव

September 9, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगावच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! रब्बी ज्वारी, हरभरा, मसूरसाठी मिळणार अनुदान

September 9, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

खेळाडूंपासून ते आरोग्यापर्यंत..; राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ७ महत्त्वाचे निर्णय

September 9, 2026
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914