जळगाव | लोकसभा निवडणुकीतील पराभवचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. पक्षाच्या जळगावातील जिल्हा कार्यालयात बैठक पार...
Read moreDetailsमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज, गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकांतील भाजपला आलेले अपयश, राज्यात महायुतीची झालेली पिछेहाट...
Read moreDetailsमुंबई । नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं यश उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वामुळेच मिळालं असल्याचा दावा करत खासदार संजय राऊत...
Read moreDetailsमुंबई । सध्या महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला असताना वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवरुन नवा प्रश्न निर्माण झाला आहे. छत्रपती...
Read moreDetailsमुंबई | उद्या म्हणजेच गुरूवारपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून हे पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. कारण...
Read moreDetailsनवी दिल्ली । लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांची निवड झाली. भाजपकडून दुसऱ्यांदा या पदावर निवड होणारे बिर्ला हे पहिलेच अध्यक्ष...
Read moreDetailsनवी दिल्ली । स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आज एनडीएकडून ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला, तर...
Read moreDetailsमुंबई । प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली असून निकम यांची ही नियुक्ती रद्द करण्यासाठी अनेक...
Read moreDetailsनवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीत तुतारी घेऊन मैदानात उतरलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला पिपाणीमुळे मोठा फटका बसला. यातच आता आगामी...
Read moreDetailsमुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका आता चार महिन्यावर येऊन ठेपल्या असून यासाठी सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु आहे. याचं...
Read moreDetails© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914
You cannot copy content of this page