राजकारण

मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला (भाजप) त्यांना संपवण्याचे आव्हान दिले असून त्यांना...

Read moreDetails

अभिलाषा रोकडे यांची राष्ट्रवादीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी निवड

जळगाव | पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील अभिलाषा भिला रोकडे यांची राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली...

Read moreDetails

अखेर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला ठरला ; कोणच्या वाट्याला किती जागा?

मुंबई । राज्यात ठाकरे सरकार असताना राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेवटपर्यंत माजी...

Read moreDetails

उमेश पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव : जळगाव तालुक्यातील मुमराबाद येथील कार्यकर्ते उमेश दत्तात्रय पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली...

Read moreDetails

शरद पवारांना आणखी एक धक्का : आमदारासह पदाधिकारी अजित पवारांच्या गटात

सोलापूर : अजित पवार यांनी काही आमदारांसह राष्ट्रवादीत बंडखोरी केली. यानंतर पक्षात दोन गट पडले आहे. एकीकडे शरद पवार नव्याने...

Read moreDetails

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणाबाबत मोठी बातमी ; काय आहे वाचा..

मुंबई । महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणाबाबत मोठी बातमी असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांना अपात्रतेबाबत नोटीस पाठवून...

Read moreDetails

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? वाचा काय आहे बातमी

मुंबई । राज्याच राजकारण पुन्हा ढवळून निघत आहे. काही दिवसापूर्वी अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाले असून अशातच अजित पवार...

Read moreDetails

मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…!, राष्ट्रवादी आमदाराच्या ट्विटने सर्वांच्या भुवया उंचावल्या

मुंबई । राज्याच्या राजकारणात रोज काहीना काही खळबळ उडवून देणारे प्रकार घडत असताना दिसत आहे. यशातच आता राष्ट्रवादी आमदाराच्या ट्विटने...

Read moreDetails

राहुल गांधींना ‘सर्वोच्च’ दिलासा? या प्रकरणी कोर्टाची गुजरात सरकार अन् पूर्णेश मोदींना नोटीस

नवी दिल्ली । मोदी आडनाव प्रकरणात दोषी ठरलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर आज शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली....

Read moreDetails

इर्शाळवाडी दुर्घटनेवरून अमित ठाकरेंनी जळगावात केला मोठा आरोप ; म्हणाले…

जळगाव । खालापूरच्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. इर्शाळवाडीत अजूनही शोधकार्य सुरू आहे....

Read moreDetails
Page 132 of 142 1 131 132 133 142
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page