महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी बॅडन्यूज ! मान्सूनचा पुढील प्रवास खोळंबला; आता नवी तारीख जाहीर, पाहा कधी येणार

मुंबई : अल निनो आणि चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर गेल्याचं सांगितलं जात आहे. मान्सून लांबल्याने बळीराजाची चिंता वाढली असून पावसाची आणखी...

Read moreDetails

बेताल वक्तव्य भोवलं ; इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

औरंगाबाद : कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांना बेताल वक्तव्य करणं भोवलं आहे. इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश औरंगाबाद...

Read moreDetails

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच ‘ज्युनिअर आणि सीनियर केजी’चे वर्ग ; शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई : शिशुवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी लवकरच राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशुवर्गाचे (सिनियर...

Read moreDetails

शिवसेनेकडून आता नवीन जाहिरातबाजी ; नव्या जाहिरातमध्ये नेमकं काय होतं?

मुंबई । ‘राष्ट्रात मोदी अन् महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेनं (शिंदे गट) वर्तमान पत्रांमध्ये छापून आल्यांनतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा...

Read moreDetails

5वी, 8वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

मुंबई : पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात...

Read moreDetails

राज्य सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी मंजुरी, 27.36 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

मुंबई । गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत...

Read moreDetails

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील घेतले हे मोठे निर्णय

मुंबई । राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.आजच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहे. नेमके कोणते...

Read moreDetails

बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे विलंब शुल्काने भरावयाच्या तारखांना मुदतवाढ ; आता ही आहे शेवटची तारीख?

मुंबई - इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने विलंब शुल्काने भरण्यास रविवार दिनांक 18 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात...

Read moreDetails

राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? सर्व्हेच्या जाहिरातीनुसार फडणवीसांपेक्षा या नावाला पसंती

मुंबई । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या राज्यात मागील काही दिवसापासून शिवसेना (शिंदे गट)...

Read moreDetails

तर शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.. कृषी विभागाने केले हे आवाहन??

मुंबई : केरळ नंतर अवघ्या तीन दिवसात मान्सून रविवारी महाराष्ट्रात दाखल झाला. त्यानंतर मान्सून लवकर संपूर्ण राज्य व्यापेल. राज्यातील काही...

Read moreDetails
Page 304 of 311 1 303 304 305 311
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page