महाराष्ट्र

परतीच्या प्रवासात दमदार पावसाची शक्यता ; राज्यात पुढील तीन चार दिवस महत्वाचे

मुंबई । राज्यातील मध्यम ते मुसळधार स्वरुपात पाऊस पाडणार आहे. झारखंडमध्ये तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झालीय. ते...

Read moreDetails

आता ठिबकऐवजी खतांसाठी अनुदान मिळणार ; शेतकऱ्यांनो शासन निर्णय एकदा वाचाच

मुंबई । माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत १५...

Read moreDetails

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ; पाहा..

मुंबई । राज्यात मराठानंतर धनगर समाजाही आरक्षणावरून आक्रमक झालं आहे. यातच शासन धनगर समाजाच्या पाठीशी असून आरक्षणाबाबत जी धनगर समाजाची...

Read moreDetails

राज्यात पाऊस पुन्हा परतला ; आज कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

जळगाव/मुंबई । बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दबाच्या पट्यामुळे पाऊस सक्रीय आहे. यामुळे राज्यात पाऊस परतला आहे. आज हवामान विभागाने...

Read moreDetails

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणाचा शासन निर्णय २४ तासात रद्द ; नेमकं कारण काय?

मुंबई । शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवण्याचा शासन निर्णय २० सप्टेंबरला काढण्यात आला होता. मात्र २४...

Read moreDetails

राज्यातील ११ अधिकाऱ्यांना महसूल विभागाचा दणका! केले निलंबित, कारण काय?

मुंबई : राज्यातील ११ अधिकाऱ्यांना महसूल विभागाने दणका दिला आहे. बदली झालेल्या ठिकाणी रुजू न झाल्याने महसूल विभागातील आठ तहसीलदार...

Read moreDetails

आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ: ही आहे शेवटची तारीख

मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.  या रिक्त पदांच्या भरतीसाठी...

Read moreDetails

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय : योजना, निर्णयांची अचूक, अधिकृत माहिती आता थेट जनतेपर्यंत पोहोचवली जाणार

मुंबई : जनसामान्यांचे मुख्यमंत्री' अशी ओळख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जनतेशी आता थेट व्हॉटसॲपद्वारे ‘कनेक्ट’ झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या...

Read moreDetails

पुढील ४८ तासांत राज्यातील बहुतांश मुसळधार पाऊस ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...

Read moreDetails

राज्य सरकारचा दावा फोल; गेल्या ८ महिन्यात महिलांवरील अत्याचाराची धक्कादायक आकडेवारी समोर

मुंबई । राज्यात महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढल्या आहे. अनेक ठिकाणी बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना...

Read moreDetails
Page 240 of 272 1 239 240 241 272
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page