महाराष्ट्र

महसूल विभागात मोठी खळबळ उडणार; ‘हे’ बडे अधिकारी होणार बडतर्फ

मुंबई । महाराष्ट्र्रात सध्या गाजत आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली आहे....

Read moreDetails

राजकीय हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन; नेमकी काय चर्चा झाली?

मुंबई । बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांमध्ये रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. या...

Read moreDetails

राजकारणात मोठी खळबळ ! अजितदादांच्या गटाचे १५ ते २० आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात

राज्यात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली असताना आता नव्या घडामोडींमुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री...

Read moreDetails

स्नेहसंमेलनावरून परतताना भीषण दुर्घटना; विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक । नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना...

Read moreDetails

भाजप आमदाराच्या भावाच्या खुनाचा कट? माजी मंत्री बच्चू कडूंवर गुन्हा दाखल, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ

प्रहारचे दिग्गज नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर भाजप आमदाराच्या भावाचा अपघाताचा बनाव करून खून करण्याचा कट रचल्याचा गंभीर...

Read moreDetails

‘लाडकी बहीण योजने’बाबत मोठा निर्णय: 68 लाख महिलांचे खाती बंद, ‘या’ तारखेपर्यंत दिली मुदतवाढ

राज्यातील महिलांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे...

Read moreDetails

भाजपमध्ये ते ५० आमदार जाणार? संजय राऊतांच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ

मुंबई । राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त करत उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीमधील...

Read moreDetails

आदिती तटकरेंची मोठी घोषणा ! लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ

मुंबई : राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी (eKYC)...

Read moreDetails

महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये मोठी खळबळ ! एकाच झटक्यात 7 नगरसेवकांचं थेट निलंबन, कारण काय?

जालना : महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांनंतर काँग्रेसने कठोर भूमिका घेत जालना महानगरपालिकेतील सात नगरसेवकांना...

Read moreDetails

महाराष्ट्रात टोल दरवाढ लागू; आजपासून महामार्गावरील प्रवास महाग

मुंबई : राज्यातील महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज (१ एप्रिल) पासून टोल दरात...

Read moreDetails
Page 1 of 273 1 2 273
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page