नवी दिल्ली : गुढी पाडवाच्या दोन दिवसआधीच सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना गोड बातमी दिली आहे.केंद्र सरकारच्या पेन्शनधारक अन् कर्मचाऱ्यांचा भत्त्यात २...
Read moreDetailsमुंबई | राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट रु. २५५५...
Read moreDetailsमुंबई । दिशा सालियन प्रकरणाला नवे वळण लागले आहे. मालवण पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधून दिशाने आत्महत्याच केल्याचं समोर आले आहे. वडिलांचे...
Read moreDetailsमुंबई । शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सौगत-ए-मोदी' उपक्रमावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजपने ‘बंटेंगे...
Read moreDetailsनाशिक जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये कृषी अनुदानित युरियाच्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. ९० मेट्रिक टन युरिया...
Read moreDetailsमुंबई : विधिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात ईलेक्ट्रीक वाहने करमुक्त करण्याची घोषणा केली. पर्यावरणाच्या संदर्भात शिवसेना युबीटीचे आमदार...
Read moreDetailsबीड : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज बीडच्या मकोका न्यायालयात सुनवाणी झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल...
Read moreDetailsपुणे । राज्यात सध्या उन्हाचा पारा ४० अंशावर पोहोचला आहे. यामुळे सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणवत आहे. एप्रिल महिन्यात तापमान ४५...
Read moreDetailsमुंबई । राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. आजच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू आहे....
Read moreDetailsविधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती अद्यापही सुरूच असून अशातच एकाच दिवसात ठाकरेंना दोन मोठे धक्के बसणार आहे....
Read moreDetails© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914
You cannot copy content of this page