जळगाव जिल्हा

ट्रक आणि पिकअपच्या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू ; १५ विद्यार्थी जखमी

धुळे । धुळ्याच्या शिरपूरमधील हिंगणी गावाजवळ ट्रक आणि पिकअपमध्ये झालेल्या अपघातात एका इंजिनीअरिंग कॉलेजचा विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. प्रशांत भगवान...

Read moreDetails

मुक्ताईनगर छेडखानी प्रकरणात पोलीस अधिक्षकांनी दिली महत्वाची माहिती.वाचा काय म्हणाले ते…

जळगाव । मुक्ताईनगर येथील कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची काही युवकांनी छेड...

Read moreDetails

नंदुरबार हादरलं! जुना वाद टोकाला गेला, मजुराची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

नंदुरबार । नंदुरबार मधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. जुन्या वादातून एका मजुराची धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या करण्यात...

Read moreDetails

तलाठ्यास लाच घेताना रंगेहात हात पकडले; एसीबीची कारवाई

जळगाव l पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील तलाठी महेशकुमार भाईदास सोनावणे (वय ५०) यांना ६,००० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक...

Read moreDetails

इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची “गांधी रिसर्च फाउंडेशन”ला भेट

जळगाव l इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे प्रभारी प्राचार्य डॉ. इरफान इकबाल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दि....

Read moreDetails

महाशिवरात्रीनिमित्त श्री दादाजी धुनीवाले प्रतिष्ठान येथे साबुदाणा व फराळाचे वाटप

पारोळा l तालुक्यातील सांगवी येथील तीर्थक्षेत्र श्री दादाजी धुनीवाले प्रतिष्ठान येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक भक्तांसाठी साबुदाणा व फराळाचे मोफत वाटप...

Read moreDetails

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे जळगाव मध्ये कथा -कथक नृत्य महोत्सवाचे आयोजन

जळगाव l स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे जळगावकर रसिकांसाठी कथक नृत्याचा विशेष कार्यक्रम ‘कथा-कथक’ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम...

Read moreDetails

Dhule : कापूस व सोयाबीन उत्पादकांना मिळणार अर्थसहाय्य; उद्या अर्ज करण्याची शेवटची संधी

धुळे : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून कागदपत्र मागविण्यात...

Read moreDetails

जळगावात २२ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जळगाव| वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांमध्ये जलदगतीने तोडगा काढण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली...

Read moreDetails

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा सतर्कतेचा इशारा

राज्यभरात तापमानाचा पारा वाढत असताना दिसत असून अशातच मुंबईसह कोकणातील शहरे प्रचंड उष्णतेच्या कचाट्यात सापडली असून, गेल्या दोन दिवसांपासून मुंबई,...

Read moreDetails
Page 212 of 479 1 211 212 213 479
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page