जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय: ३१ मार्चपर्यंत शासकीय व्यवहार रात्री उशिरापर्यंत सुरू!

जळगाव | जळगाव जिल्ह्यातील शासकीय कामकाजाला गती देण्यासाठी आणि आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसांमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्वाचा निर्णय...

Read moreDetails

शेतकरी आत्महत्येच्या प्रस्तावांवर कठोर निकष ; ४० पैकी फक्त ३ प्रस्ताव मंजूर

जळगाव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या घटनांसाठी आर्थिक मदतीसाठी आलेल्या प्रस्तावांवर जिल्हास्तरीय समिती कठोर निकष लावत आहे. यंदा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात...

Read moreDetails

किरकोळ वादातून माजी उपसरपंचाची हत्या, जळगाव तालुक्यातील खळबळजनक घटना

जळगाव । माजी उपसरपंच तरुणाच्या हत्येने जळगाव जिल्हा हादरला आहे. भादली गावात किरकोळ वादातून कानसवाडा (ता. जळगाव) येथील युवराज सोपान...

Read moreDetails

जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांसाठी 24 मार्च रोजी कार्यशाळा ; सर्व पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

जळगाव  | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळा आणि विभागीय अधिस्विकृती समिती, नाशिक, जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव यांच्या...

Read moreDetails

धनाढ्य व्यक्तीला लिफ्ट मागितली अन् अडकवलं हनी ट्रॅपमध्ये ; खंडणी मागणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात

रावेर । एका ४३ वर्षीय व्यक्तीला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडे ११ लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेला रावेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.या...

Read moreDetails

सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण, १५ ते २० किमीपर्यंत जंगल जळून खाक

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. डोंगराला लागलेल्या भीषण आगीत वनसंपत्ती जळून खाक झाली....

Read moreDetails

जळगावमधील सराफ बाजारात सोने दराचा नवा विक्रम

जळगाव । जगभरातील आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेमुळे सोन्यात गुंतवणुकीचा ओघ वाढतच असल्यामुळे जळगावमधील सराफ बाजारातही सोने दराने नवा विक्रम नोंदवला....

Read moreDetails

रेशन दुकानावर मिनी बँक चालवणारा नंदुरबार ठरला देशातील पहिला जिल्हा

नंदुरबार : रेशन दुकानात गोरगरिबांना धान्याचा लाभ दिला जात असतो. मात्र याच रेशन दुकानांमधून आता पैसे मिळणार आहे. रेशन दुकानावर...

Read moreDetails

ठाकरे गटातील गळती थांबेन ! जळगाव जिल्ह्यात अनेक दिग्गज नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

जळगाव । महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर आता सध्या सर्वच पक्षांकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. मात्र यातच ठाकरे गटाच्या शिवसेनेला...

Read moreDetails

दुभंगलेल्या समाजाला एकत्र करण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची गरज ; ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर

जळगाव । दुभंगलेल्या समाजाला एकत्र करण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कृतीशील होऊन मानवतावादी मूल्य रुजविण्याची गरज आहे असे प्रतिपादन...

Read moreDetails
Page 155 of 429 1 154 155 156 429
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page