राष्ट्रीय

लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या कारला भीषण अपघात, नवविवाहित दांपत्यासह पाच जण ठार

छत्तीसगडच्या जांजगीर चंपा जिल्ह्यात लग्नाहून परतताना कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात नवविवाहित दांपत्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू...

Read moreDetails

अबब! काँग्रेस खासदाराकडे एवढे घबाड सापडले की ४० मशीन तीन दिवसांपासून मोजताय नोटा

नवी दिल्ली । काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या मद्य बनविणाऱ्या कंपनीशी संबंधित ठिकाणांवर...

Read moreDetails

UPSC च्या ‘मेन्स’चा निकाल जाहीर; निकाल कसा पाहणार?

नवी दिल्ली । केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीकडून सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा...

Read moreDetails

मोठी बातमी! तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द, नेमकं प्रकरण काय?

नवी दिल्ली । राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना...

Read moreDetails

बँकेचे हप्ते भरणाऱ्या कर्जदारांसाठी दिलासा देणारी बातमी ; आरबीआयकडून रेपो दर जाहीर

मुंबई । बँकेचे हप्ते भरणाऱ्या कर्जदारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सलग पाचव्यांदा रेपो दरात...

Read moreDetails

..म्हणून प्रियकराने लग्न मोडलं; नैराश्येतून डॉक्टर तरुणीनं उचललं भयंकर पाऊल

केरळ । हुंडा प्रथेसारख्या दुष्ट रुढीला आळा बसावा आणि निरपराध विवाहित स्त्रियांचा छळ व हुंडाबळी थांबावे, यासाठीचा कायदा अस्तित्वात आहे....

Read moreDetails

जनशताब्दी एक्सप्रेसला आग ; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

कटक । ओडिशातील कटक रेल्वे स्थानकावर भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्सप्रेस ट्रेनला आग लागल्याचे वृत्त आहे. आज गुरुवारी सकाळी स्टेशनवर ट्रेनला आग...

Read moreDetails

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राजीनाम्याचा ऐतिहासिक दस्तावेज शासकीय यंत्रणांकडून गहाळ : RTI मधून धक्कादायक माहिती उघड

मुंबई : स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कायदा मंत्रिपदाच्या दिलेल्या राजीनाम्याची मूळ प्रत केंद्राच्या...

Read moreDetails

मिचॉन्ग चक्रीवादळामुळे चेन्नईत हाहाकार ; 8 लोकांचा मृत्यू, चक्रीवादळ आता..

चेन्नईत । बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या मिचॉन्ग या चक्रीवादळाने तमिळनाडूमध्ये हाहाकार माजविला असून मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले असून आतापर्यंत...

Read moreDetails

3 राज्यांमध्ये काँग्रेसच्या पराभवाची ही आहेत ५ मोठी कारणं

नवी दिल्ली । देशातील चार राज्य म्हणजेच मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड विधानसभा निवडणूकांच्या निकालाचे कल हाती आले असून...

Read moreDetails
Page 76 of 98 1 75 76 77 98
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page