राष्ट्रीय

ठरलं तर ! नरेंद्र मोदींचा या तारखेला होणार शपथविधी सोहळा?

नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर आता सरकार बनवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपप्रणीत एनडीएची काल बैठक झाली....

Read moreDetails

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री, IMD ची माहिती

मुंबई : यंदा मान्सूनचा वेग हा गतवर्षीपेक्षा अधिक आहे. मान्सून केरळमध्ये दोन दिवस आधीच ३० मे रोजी दाखल झाला होता....

Read moreDetails

नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला निश्चित ; कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपद?

नवी दिल्ली । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून एनडीएमधील सर्व घटक पक्षांनी नरेंद्र मोदींना आपला नेता...

Read moreDetails

मोठी बातमी ! नरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी आज राष्ट्रपती भवनात पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू...

Read moreDetails

राजधानी दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग ; NDA अन् INDIA आघाडीच्या बैठका

नवी दिल्ली । मंगळवारी लोकसभा २०२४ च्या निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत....

Read moreDetails

भाजपला सर्वात मोठा धक्का! केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पराभव

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल आता हाती येऊ लागले असून संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशातील अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी...

Read moreDetails

शरद पवारांचा नितीश कुमार यांना फोन? मोदींसह भाजपचं टेन्शन वाढलं

लोकसभा निकाल जाहीर होण्याआधीच इंडिया आघाडीने सरकार स्थापन्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून दुपार...

Read moreDetails

400 सोडा, 300 पारही नाही; भाजपचा खेळ बिघडला

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीत ४००चा टप्पा पार पडणार असे सांगितले जात होते. मात्र आज लोकसभा निवडणुकीचा निकाल...

Read moreDetails

अमूल दुधाचे दर वाढले, लिटरमागे एवढ्या रुपयांनी महागले, नवे दर जाणून घ्या

मुंबई । लोकसभा निवडणूक-2024 चे निकाल अजून लागलेले नाहीत आणि महागाईने दार ठोठावले आहे. दुधाचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत....

Read moreDetails

वऱ्हाडी मंडळींना घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला भीषण अपघात ; १३ जण जागीच ठार, अनेक जखमी

मध्य प्रदेशातील राजगडमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. वऱ्हाडी मंडळींना घेऊन निघालेला ट्रॅक्टर अचानक उलटला. या घटनेत १३...

Read moreDetails
Page 68 of 112 1 67 68 69 112
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page