राष्ट्रीय

बिहारमध्ये देशाला हादरवून सोडणारी घटना ; एकाच कुटुंबातील 5 सदस्यांना जिवंत जळालं

बिहारमध्ये देशाला हादरवून सोडणारी एक भयंकर घटना समोर आलीय. ज्यात बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात असलेल्या राजीगंज पंचायतीतील टेटगामा आदिवासी पाड्यावर पेट्रोल...

Read moreDetails

प्रेयसीला धबधब्याजवळ प्रपोज करताना पाय घसरला, अन्.. पुढे काय घडलं पहा व्हिडीओ

प्रत्येक प्रियकराची इच्छा असते की छान निसर्गाच्या कुशीत आपल्या प्रेमाची कबुली द्यावी. पण अनेकदा असे रोमँटिक स्वप्न एखाद्या अनपेक्षित अपघातात...

Read moreDetails

महाराष्ट्रात बळीराजाची दयनीय अवस्था; राहुल गांधींनी समोर आणला शेतकरी आत्महत्येचा आकडा

मुंबई । राज्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असल्याचे चित्र आहे. कृषीप्रधान असलेल्या आपल्या देशामध्ये प्रगतशील अशा महाराष्ट्रामध्ये बळीराजाला मात्र आपला...

Read moreDetails

सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा! जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त?

नवी दिल्ली । केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. खरंतर सरकार अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा विचार...

Read moreDetails

नागरिकांनो लक्ष द्या! आजपासून दैनंदिन जीवनातील हे महत्त्वाचे नियम बदलले, जाणून घ्या काय आहे?

नवी दिल्ली । आजपासून जुलै महिन्याला सुरुवात झालीय. आणि 1 जुलैपासून देशभरात अनेक मोठे बदल झाले आहेत. ज्यांचा परिणाम हा...

Read moreDetails

१ जुलैपासून ‘हे’ महत्त्वाचे ६ बदल होणार ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार?

नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे जुलै महिना सुरु होण्यासाठी आता अवघे तीन दिवस उरले आहे. अशातच...

Read moreDetails

सीबीएससी बोर्डाने मोठा निर्णय ; दहावीसाठी वर्षातून दोन वेळा होणार परीक्षा

नवी दिल्ली । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता इयत्ता दहावीची वर्षातून दोन...

Read moreDetails

रेल्वेच्या वेटिंग तिकिटांबाबत नवीन नियम ; आताच जाणून घ्या काय आहे?

नवी दिल्ली । रेल्वे बोर्डाने वेटिंग तिकिटांबाबत एक महत्त्वाचा नवा नियम लागू केला आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळी “तिकिट कन्फर्म होणार...

Read moreDetails

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप ; काय आहे वाचा..

मुंबई । काही दिवसांपूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी...

Read moreDetails

खाद्यतेलाच्या दराने घेतली उसळी ; इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम

मुंबई । इराण-इस्रायल युद्धात आता अमेरिकेने उडी घेतल्याने संघर्षाची ही स्थिती बराच काळ अशीच राहण्याची चिन्हे आहेत. यामुळे जगभरातून खाद्यतेलाला...

Read moreDetails
Page 3 of 81 1 2 3 4 81
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page