जळगाव जिल्हा

पारोळा तालुक्यातील ५८ हजार ६७५ शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मंजूर ; आधारकार्ड तलाठ्याकडे जमा करण्याचे आवाहन

जळगाव । पारोळा तालुक्यात जून ते ऑगस्ट २०२२ कालावधीत झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी...

Read moreDetails

फॉस्फेट खत वापरामुळे जिल्ह्यातील ६२८ शेतकऱ्यांचे ९९७.२० हेक्टरचे नुकसान, अखेर ‘त्या’ कंपनीचा परवाना रद्द

जळगाव : गुजरात मोरबी येथील सरदार अॅग्रो फर्टिलायझर या कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरामुळे जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ६२८ शेतकऱ्यांचे...

Read moreDetails

भुसावळ हादरलं ! बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

भुसावळ । भुसावळ शहरातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. बंदुकीचा धाक दाखवून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर...

Read moreDetails

नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार

जळगाव |  गेल्या काही दिवसापूर्वीच राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची देखील बदली...

Read moreDetails

मणिपूर येथील सरकार बरखास्त करण्यात यावे ; अनुसूचित जाती-जमाती समितीची मागणी

जळगाव। मणिपूर येथे गेल्या ८५ दिवसांपासून सलग हिंसा होत असून सुमारे ३०० लोक त्यात मृत्युमुखी पडले आहेत तर १५०० लोक...

Read moreDetails

फवारणीचे औषध सेवन करून तरुणानं संपविले जीवन ; कारण गुलदस्त्यात

जळगाव । पिकांवर लागणारे फवारणीचे विषारी औषध सेवन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. भूषण अशोक पाटील (वय-३३) रा....

Read moreDetails

इर्शाळवाडीत आतापर्यंत किती मृतदेह हाती लागले, मंत्री गिरीश महाजनांनी सांगितला आकडा

जळगाव : इर्शाळवाडी दुर्घटनेत गावातील अनेक घर मातीच्या ढिगार्‍याखाली गाडली गेली आहे. यात अनेकांना मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची...

Read moreDetails

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क रहावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

जळगाव | शासन शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ही भावना सर्वसामान्यांमध्ये रूजविण्यासाठी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय...

Read moreDetails

रावेरमध्ये पावसाचे थैमान ! सुकी नदीत तरुण बेपत्ता

रावेर। जळगाव जिल्ह्यात सकाळपासून पाऊस सुरु असून यात रावेर तालुक्याला मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. याच दरम्यान, सुकी नदीच्या...

Read moreDetails

यशासाठी तरूण पिढीने जगाच्या पाठीवर कोठेही जाण्याची तयारी ठेवावी – मंत्री गिरीश महाजन

जळगाव । तरूण पिढीने जिद्द, धाडस ही वृत्ती अंगी बाळगून स्वत:वर विश्वास ठेवत जगाच्या पाठीवर कोठेही जाण्याची तयारी ठेवावी. निश्चितच...

Read moreDetails
Page 446 of 475 1 445 446 447 475
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page