जळगाव । पारोळा तालुक्यात जून ते ऑगस्ट २०२२ कालावधीत झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी...
Read moreDetailsजळगाव : गुजरात मोरबी येथील सरदार अॅग्रो फर्टिलायझर या कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरामुळे जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ६२८ शेतकऱ्यांचे...
Read moreDetailsभुसावळ । भुसावळ शहरातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. बंदुकीचा धाक दाखवून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर...
Read moreDetailsजळगाव | गेल्या काही दिवसापूर्वीच राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची देखील बदली...
Read moreDetailsजळगाव। मणिपूर येथे गेल्या ८५ दिवसांपासून सलग हिंसा होत असून सुमारे ३०० लोक त्यात मृत्युमुखी पडले आहेत तर १५०० लोक...
Read moreDetailsजळगाव । पिकांवर लागणारे फवारणीचे विषारी औषध सेवन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. भूषण अशोक पाटील (वय-३३) रा....
Read moreDetailsजळगाव : इर्शाळवाडी दुर्घटनेत गावातील अनेक घर मातीच्या ढिगार्याखाली गाडली गेली आहे. यात अनेकांना मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची...
Read moreDetailsजळगाव | शासन शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ही भावना सर्वसामान्यांमध्ये रूजविण्यासाठी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय...
Read moreDetailsरावेर। जळगाव जिल्ह्यात सकाळपासून पाऊस सुरु असून यात रावेर तालुक्याला मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. याच दरम्यान, सुकी नदीच्या...
Read moreDetailsजळगाव । तरूण पिढीने जिद्द, धाडस ही वृत्ती अंगी बाळगून स्वत:वर विश्वास ठेवत जगाच्या पाठीवर कोठेही जाण्याची तयारी ठेवावी. निश्चितच...
Read moreDetails© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914
You cannot copy content of this page