पुणे । वारकरी संप्रदायाला हदरवणारी घटना पुण्यातील देवाची आळंदीत घडली आहे. तीन अल्पवयीन मुलांवर नैसर्गिक कृत्य केल्याचा आरोपावरून एका महाराजावर...
Read moreDetailsअमरावती : अमरावतीच्या अप्परवर्धा धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने साखळी उपोषण मंडपातच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली...
Read moreDetailsचाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे भागात झालेल्या 2 अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उभ्या उसाच्या ट्रॅक्टर...
Read moreDetailsजळगाव : माल भरून गाडी कर्नाटकला जाणार असल्याने कामाच्या ठिकाणाहून जेवणासाठी घरी आला होता. जेवण झाल्यावर परतताना काळाने घाला घातला....
Read moreDetailsनवी दिल्ली : सध्या देशभरातील विविध भागात थंडीची लाट पसरली असून त्यात धुक्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले. यातच उत्तर प्रदेशच्या शाहजहांपुरमधील...
Read moreDetailsजळगाव । डी-मार्ट मध्ये खरेदी करताना दोन ग्राहकांच्या मध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाल्याची घटना जळगाव शहरात घडल्याने खळबळ...
Read moreDetailsजळगाव : राज्यात महिलांवर तसेच मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होता होत नाहीय. दिवसेंदिवस या घटना समोर येत असून महिलांच्या...
Read moreDetailsभुसावळ । भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळल्याने २१ वर्षीय चालकाचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना भुसावळ तालुक्यातील दिपनगर...
Read moreDetailsयावल : यावल तालुक्यातील मनवेल गावात 25 वर्षीय पुष्पा जितेंद्र कोळी या विवाहित तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनात्रा संपविली. दरम्यान,...
Read moreDetailsमुंबई । बिघाड झालेल्या सिग्नल यंत्रणेत दुरुस्ती करताना लोकल ट्रेनच्या धडकेत ३ रेल्वे कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना वसई-नायगाव...
Read moreDetails© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914
You cannot copy content of this page