Tuesday, August 5, 2025
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

UPI द्वारे दुसऱ्यालाच पैसे ट्रान्सफर झाले? काळजी नको, अशा प्रकारे झटपट मिळवा तुमचे पैसे

जनबंधू लाईव्ह न्यूज टीम by जनबंधू लाईव्ह न्यूज टीम
November 25, 2023
in राष्ट्रीय
0
आता 500 रुपयांच्या पेमेंटवर UPI पिनची गरज नाही ; आरबीआय गव्हर्नरचा मोठा निर्णय
बातमी शेअर करा..!

देशात सर्व ठिकाणी युपीआय पेमेंट वापरलं जातयं. UPI मुळे आपल्या व्यवहाराच्या सवयी पूर्णपणे बदलल्या आहेत. एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पैसे पाठवणे असो किंवा दुकानात पेमेंट करणे असो, UPI ने सर्वकाही अतिशय सोपे आणि जलद केले आहे. काही सेकंदात QR स्कॅन करून, तुमचे पैसे ट्रान्सफर केले जातात (UPI ट्रान्सफर) आणि पेमेंट पूर्ण सुरक्षिततेसह केले जाते. मात्र, अनेकदा लोक चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे पाठवतात. त्यानंतर पैसे कसे परत मिळणार याची चिंता असते अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे पैसे सहज परत मिळवू शकता. कसे ते जाणून घेऊया

चुकीच्या युपीआयवर पैसे पाठवले तर काय करावे
जर समजा घाई गडबडीत तुमच्याकडून दुसऱ्याच व्यक्तीला युपीआयद्वारे पेमेंट केले गेले. तर लगेच बँकेच्या कस्टमर सर्व्हिस सेंटरला संपर्क करावा. किंवा तुम्ही युपीआय सर्व्हिस देणाऱ्या कंपनीशीही संपर्क करू शकतात. टोल फ्री नंबर 18001201740 वर फोन करून तुम्ही चुकीच्या पेमेंटची तक्रार करू शकतात. आरबीआयने याविषयीच्या सुचना दिल्या आहेत. आरबीआयनुसार, पेमेंट सर्व्हिस देणाऱ्याला तुमचं पेमेंट चुकीच्या युपीआयवर झालं आहे, याची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील.

तुम्ही NPCI पोर्टलद्वारे ही तक्रार दाखल करू शकतात. पोर्टलवर जाऊन तुम्हाला What We Do या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तेथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. त्यापैकी UPI चा पर्याय निवडा. आता तक्रार विभागात जा आणि सर्व माहिती द्या. ज्यामध्ये तुम्हाला तुमची बँक नाव, UPI आयडी, फोन नंबर, ईमेल आयडी सारखी माहिती भरावी लागेल. तुमच्या तक्रारीच्या 30दिवसांनंतरही तुम्हाला पैसे परत मिळाले नाहीत, तर तुम्ही बँकेत तक्रार करून पैसे परत मिळवू शकता.

चुकीचा व्यवहार झाला तर लगेच बँकेला आणि युपीआय सेवा देणाऱ्या कंपनीला कळवावे. व्यवहार झाल्यानंतर तीन दिवसांत तक्रार करणे बंधनकारक आहे. यानंतर तक्रार केल्यास पैसे परत मिळण्याची शाश्वती नसते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भयंकर! कार अंगावर घालून माय-लेकाची निर्घृण हत्या

Next Post

भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये विविध पदांची बंपर भरती

Next Post
भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये विविध पदांची बंपर भरती

भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये विविध पदांची बंपर भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव शहराची पाणी टंचाई मिटली ; वाघूर धरण ८२ टक्के भरले

जळगाव जिल्ह्यात पाऊस नाही; मात्र मोठ्या प्रकल्पात दिलासादायक जलसाठा ; पहा कोणत्या धरणात किती जलसाठा?

August 5, 2025
मोठी बातमी! जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

मोठी बातमी! जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

August 5, 2025
एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; २०८ जागांवर भरती, असा करा अर्ज

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरीची संधी! 367 पदांवर भरती

August 5, 2025
सोनं आणि चांदी पुन्हा महागलं! लक्ष्मीपूजनदिनी १ तोळ्याचा भाव किती?

ग्राहकांना मोठा झटका! सोने दरात पुन्हा मोठी वाढ, आताचे दर तपासून घ्या

August 5, 2025

Recent News

जळगाव शहराची पाणी टंचाई मिटली ; वाघूर धरण ८२ टक्के भरले

जळगाव जिल्ह्यात पाऊस नाही; मात्र मोठ्या प्रकल्पात दिलासादायक जलसाठा ; पहा कोणत्या धरणात किती जलसाठा?

August 5, 2025
मोठी बातमी! जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

मोठी बातमी! जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

August 5, 2025
एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; २०८ जागांवर भरती, असा करा अर्ज

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरीची संधी! 367 पदांवर भरती

August 5, 2025
सोनं आणि चांदी पुन्हा महागलं! लक्ष्मीपूजनदिनी १ तोळ्याचा भाव किती?

ग्राहकांना मोठा झटका! सोने दरात पुन्हा मोठी वाढ, आताचे दर तपासून घ्या

August 5, 2025
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914