Saturday, August 9, 2025
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

दुर्दैवी! गोदावरी नदीत दोन बाल वारकऱ्यांचा बुडून मृत्यू, दोघांना वाचविण्यात यश

जनबंधू लाईव्ह न्यूज टीम by जनबंधू लाईव्ह न्यूज टीम
March 21, 2025
in क्राईम, महाराष्ट्र
0
दुर्दैवी! गोदावरी नदीत दोन बाल वारकऱ्यांचा बुडून मृत्यू, दोघांना वाचविण्यात यश
बातमी शेअर करा..!

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणारे चार मुले गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी गेले होते. यावेळी दोन बाल वारकऱ्यांचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यात दोघांना वाचविण्यात यश मिळाले. बुडालेल्या मुलांचा शोध घेणे सुरु आहे. दरम्यान घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणारी संस्था आहे. याठिकाणी मुलांना लहानपणापासून शिक्षणासाठी अनेक पालक टाकत असतात. वारकरी संप्रदायिक शिक्षण देण्यासोबत दहावी- बारावी पर्यंतचे शिक्षणाचे धडे देखील दिले जात असतात. त्यानुसार येथे अनेक बालक दाखल आहेत. दरम्यान काही बालक आज सकाळच्या सुमारास जवळच असलेल्या गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेले होते.

पैठण शहरातील रंगारहाटीत विष्णू महाराज गायकवाड यांच्या वारकरी संस्थेत इतर मुलांसोबत चैतन्य बदर हा इयत्ता आठवीत, तर भोलेनाथ पवळे हा इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होता. हे दोघे जण आपले मित्र अर्जुन राजुरकर आणि करण तुपे यांच्यासोबत गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी गेले. हे चौघे पाण्यात उतरले. मात्र गोदावरी नदी पात्रातील पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही. ज्याठिकाणी हे चारही मुले अंघोळीसाठी उतरले त्याठिकाणी खड्डा असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. यामुळे चौघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. आजूबाजूच्या वारकऱ्यांचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच धाव घेतल्याने यातील दोघांना वाचविण्यात यश आले. मात्र, चैतन्य अंकुश बदर आणि भोलेनाथ कैलास पवळे या दोन्ही बाल वारकऱ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह शोधण्याचा काम सुरु आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ग्रॅज्युएट्स पास तरुणांसाठी खुशखबर! ३५७ रिक्त पदांसाठी सुरूय भरती, आजच अर्ज करा

Next Post

जळगावमध्ये 10वी/12वी/ITI/पदवीधर तरुणांसाठी इंटर्नशिपची सुवर्णसंधी!

Next Post
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

जळगावमध्ये 10वी/12वी/ITI/पदवीधर तरुणांसाठी इंटर्नशिपची सुवर्णसंधी!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

August 8, 2025
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

तरुणांना केंद्र सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पगार ९००००,पात्रता पहा..

August 8, 2025
.. अन्यथा बियाणे, खते खरेदी करू नये ; जिल्हा कृषी अधीक्षकांची महत्वाची माहिती

शेतकऱ्यांनो सावधान ! खान्देशात बोगस खत विक्रीचा पर्दाफाश; लाखांचे बोगस खत जप्त

August 8, 2025
बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! ४१७ पदांसाठी भरती जाहीर

August 7, 2025

Recent News

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

August 8, 2025
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

तरुणांना केंद्र सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पगार ९००००,पात्रता पहा..

August 8, 2025
.. अन्यथा बियाणे, खते खरेदी करू नये ; जिल्हा कृषी अधीक्षकांची महत्वाची माहिती

शेतकऱ्यांनो सावधान ! खान्देशात बोगस खत विक्रीचा पर्दाफाश; लाखांचे बोगस खत जप्त

August 8, 2025
बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! ४१७ पदांसाठी भरती जाहीर

August 7, 2025
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914