सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयात भरती सुरु आहे. दहावी आणि बारावी पास तरुणांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
सर्वोच्च न्यायालयात ३०० पदांसाठी भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा संस्थेतून आठवी ते बारावी पास असणे गरजेचे आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असावेत. उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि फिजिकल टेस्टद्वारे मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवाराला ७०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी/ एसटी उमेदवाराला ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.















Discussion about this post