Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

तर जातींची जनगणना कशी शक्य आहे? प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करत सरकारला सवाल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 2, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने राज्यात खळबळ ; काय आहे वाचा
बातमी शेअर करा..!

मुंबई : केंद्र सरकारने भारतात जात जनगणना करण्याचा निर्णय घेतला असून सरकारच्या या निर्णयाचं विरोधकांनी स्वागत केलं आहे.मात्र दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सरकारने ही घोषणा केल्याची टीकाही केली जात आहे. अशातच आता या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट द्वारे सरकारला सवाल केला आहे.

ही जनगणना सरकार कशी करणार? असा सवाल त्यांनी केला आहे. कारण ही जात जनगणना करणं अशक्य असल्याचं सरकारनेच सुप्रीम कोर्टात दिलेल्या शपथपत्र नमुद केल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सरकारची भूमिका ही दुटप्पी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्या एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत जातनिहाय जनगणनेवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

केंद्र सरकार ने जातीय जनगणना कराने का निर्णय लिया है। ऐसी घोषणा जरूर की गई है, लेकिन यह एक दिखावा है और जनता की आंखों में धूल झोंकने का प्रयास है।

"सरकार ने अब तक यह नहीं बताया है कि जनगणना कब कराई जाएगी। उल्टा, सुप्रीम कोर्ट में दाखिल प्रतिज्ञापत्र में केंद्र सरकारने कहा है कि… pic.twitter.com/rETWybkgH9

— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) April 30, 2025


तर जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेण्यात आलेला नाही ना? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, “केंद्र सरकारने जात जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. पण हा एक दिखावा असून जनतेच्या डोळ्यात धुळफेक कऱण्याचा प्रयत्न आहे.

कारण सरकारने अद्याप जनगणना कधी करणार हे सांगितलेलं नाही. उलट, सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने जातीय जनगणना करणे शक्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारची ही भूमिका दुटप्पी आणि संभ्रम निर्माण करणारी वाटते. शिवाय केंद्र सरकार जाणूनबुजून जनगणना पुढे ढकलत आहे.

जर जनगणनाच झाली नाही तर जातींची जनगणना कशी शक्य आहे? सरकारने याचं उत्तर द्यावं.” तसेच, जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी घटनेमुळे देशभर संताप व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला नाही ना? असं म्हणत सरकारच्या निर्णयावर त्यांनी शंका उपस्थित केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर बनण्याची संधी; पात्रता जाणून घ्या

Next Post

जळगाव तालुक्यात 26 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, सासू नणंदेने जीव घेतल्याचा माहेरच्यांचा आरोप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव तालुक्यात 26 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, सासू नणंदेने जीव घेतल्याचा माहेरच्यांचा आरोप

जळगाव तालुक्यात 26 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, सासू नणंदेने जीव घेतल्याचा माहेरच्यांचा आरोप

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914