महाराष्ट्र

स्काऊट्स आणि गाइड्सचे कामकाज जुन्या नियमानुसार चालण्यासाठी सकारात्मक चर्चा- मंत्री गिरीष महाजन

मुंबई  : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाइड्स या संस्थेचे जुन्या नियमानुसार कामकाज करण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली असल्याचे क्रीडा...

Read moreDetails

गोंडवाना विद्यापीठात अल्फा अकॅडमी सुरू ; विद्यार्थ्यांना कोणता फायदा होईल अन् कोणते अभ्यासक्रम शिकवले जातील??

गडचिरोली- संगणकावर कॉपी पेस्ट करणे, फाईल एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डरमध्ये हलवणे संगणकावर एखादा प्रोग्राम इन् स्टॉल करणे असे सामान्य...

Read moreDetails

येत्या 48 तासात राज्यातील या भागात जोरदार पावसाची शक्यता, IMD कडून अलर्ट जारी

पुणे : राज्यात मागील काही दिवसापासून असह्य करणाऱ्या उकड्यामुळे नागरिक हैराण झाले असून यातच राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज...

Read moreDetails

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून विविध पदांवर भरती घेतली जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागितले आहे. या भरती अंतर्गत एकूण...

Read moreDetails

महाराष्ट्र बोर्डाच्या १०वी निकालाबाबत मोठी बातमी! कधी लागणार निकाल?

पुणे : महाराष्ट्र बोर्डाने २५ मे रोजी १२वी परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यानंतर १०वी निकालाची विद्यार्थी पालक मोठ्या आतुरतेने वाट...

Read moreDetails

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी! १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत राहुल नार्वेकर घेणार मोठा निर्णय!

मुंबई : गेल्या काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल दिला. यावेळी न्यायालयाने शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा आणि मूळ पक्ष...

Read moreDetails

राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातील ५० गावांमध्ये भव्य व सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आली असल्याची...

Read moreDetails

आता आमदारांना उतरवणार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ; पहा ही संभाव्य यादी?

मुंबई : लोकसभा निवडणुकीला अवघं एक वर्ष बाकी असलं तरी राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत मोठं यश...

Read moreDetails

राज्यात उकाड्याने हैराण झालेल्यांना हवामान खात्याची दिलासादायक बातमी!

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात उन्हाचा प्रकोप पाहायला मिळत असून असह्य होणाऱ्या उकाड्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले. उकाड्यापासून हैराण...

Read moreDetails

शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी! मान्सूनचे आगमन लांबले ! कधी दाखल होणार महाराष्ट्रात?

पुणे : महाराष्ट्रसह देशभरात सूर्यनारायण आग ओकत असल्याने नागरिक उष्णतेने होरपळून निघत आहे. उकाड्याने त्रस्त झालेले नागरिक मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने...

Read moreDetails
Page 208 of 210 1 207 208 209 210
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page