जळगाव जिल्हा

नर्मदा नदीचे ११ टीएमसी पाणी वापरासाठीची प्रक्रिया एक वर्षात पूर्ण करणार : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

मुंबई | नर्मदा पाणी वाटप निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला १०.८९ टीएमसी पाणी येते. हे पाणी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील...

Read moreDetails

३६ हजारांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापिकेसह कनिष्ठ लिपिकाला अटक

जळगाव । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच महिला उपशिक्षिकेची प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी ३६ हजारांची लाच...

Read moreDetails

मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव : कृषी विभागाकडून एकात्मिक व्यवस्थापनाचे आवाहन

जळगाव | जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मक्याच्या पिकांवर नव्याने अमेरिकन लष्करी अळीचा (Fall Armyworm) प्रादुर्भाव आढळून येत असून, या कीडीच्या नियंत्रणासाठी...

Read moreDetails

खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा योजना ; 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत

जळगाव | खरीप हंगामातील अनियमित पावसामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे 2025 सालासाठी प्रधानमंत्री पीक विमा...

Read moreDetails

नंदुरबारमध्ये अयोग्य दर्जाचे खाद्यतेल प्रकरणात दोषींवर कारवाई होणार

मुंबई |  नंदुरबार जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या तपासणीत काही खाद्यतेल नमुने अयोग्य दर्जाचे आढळून आले असून, याप्रकरणी...

Read moreDetails

विठुमाऊलीचे दर्शन घेऊन परताना एसटीला अपघात, बसमध्ये होते 53 भाविक

बुलढाणा । विठुमाऊलीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या एसटी बसला भीषण अपघात झाला. पंढरपूर येथून निघालेली एसटी बस बुलढाण्यातील खामगावच्या दिशेने...

Read moreDetails

विठ्ठल रखुमाईंचं दर्शन घेऊन घरी आला, अन् मध्यरात्री तरुणाने उचललं नको ते पाऊल

छत्रपती संभाजीनगर । पंढरपूरला जाऊन विठ्ठल रखुमाईंचं दर्शन घेऊन आल्यानंतर एका तरूणाने नको ते पाऊल उचललं आहे. तरूण आधी आषाढी...

Read moreDetails

राज्यात पावसाचा जोर कायम राहणार ; आज जळगावसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

जळगाव । महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान आगामी काही दिवसात...

Read moreDetails

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावरून मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले..

जळगाव । राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही निर्णय मागे घेतल्यानंतर शनिवारी मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला...

Read moreDetails

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जिल्हा पोलीस दलासाठी १६ नव्या जीप; अधीक्षकांसाठी स्वतंत्र चारचाकी वाहन जळगाव | जळगाव शहरातील रामानंद पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे लोकार्पण...

Read moreDetails
Page 95 of 412 1 94 95 96 412
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page