Monday, August 11, 2025
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पाऊस रुसला ; सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा : एकनाथ खडसेंचं निवेदन प्रसिद्ध

जनबंधू लाईव्ह न्यूज टीम by जनबंधू लाईव्ह न्यूज टीम
August 29, 2023
in जळगाव जिल्हा
0
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
बातमी शेअर करा..!

जळगाव । राज्यासह जळगाव जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसात पेरण्या झाले. त्यांनतर पिके बहरू लागली असताना पावसाने दडी मारली असून यामुळे खरिपाची पिके धोक्यात आलीय. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अशातच अशात सरकारने कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचपणी करुन त्यासंबंधी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केली आहे.

याबाबत श्री. खडसेंच्या वतीने निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात म्हटलेय की, यंदा सुरवातीपासूनच जळगाव जिल्ह्यासह, खानदेशात व राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झालेला नाही. प्रारंभी राज्यातील विशिष्ट भागात झालेल्या अतिवृष्टीखेरीज नंतरच्या दिवसांत पावसाने बऱ्यापैकी ओढ दिली. पावसाच्या दिवसांत तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी म्हणजे, २१ दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा खंड पडला आहे. त्यामुळे कशीबशी उगलेली पिके करपू लागली असून, संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आल्याचे चित्र आहे. तुरळक सरींपलिकडे पाऊस होताना दिसत नाही.

खानदेशातील तीनही जिल्ह्यांमध्ये, तसेच थेट उत्तर महाराष्ट्रात नाशिकपासून विदर्भापर्यंत व मराठवाड्यातही पुरेसा पाऊस झलेला नसल्याने प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झालेला नाही. अर्ध्याहून अधिक प्रकल्पांमध्ये अल्प पाणीसाठा असल्याने मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

गेल्यावर्षी सुरु झालेले टँकर अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये सुरुच असून, ऑगस्ट महिना उलटला तरी टँकरच्या संख्येत व टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढच होत आहे. आता पावसाचा केवळ सप्टेंबर महिना राहिला असून, परतीच्या पावसाचे वेध लागले आहेत. हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यातही पुरेसा पाऊस होणार नाही, असा अंदाज वर्तविल्याने संपूर्ण राज्यात भीषण स्थिती निर्माण झाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार संशयित पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

इस्रोकडून आता पुढच्या मिशनची तयारी सुरु ; हे मिशन काय आहे? जाणून घ्या

Next Post
10वी उत्तीर्णांना ISRO मध्ये नोकरी मिळविण्याची संधी.. आताच करा अर्ज

इस्रोकडून आता पुढच्या मिशनची तयारी सुरु ; हे मिशन काय आहे? जाणून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा ; महिलांसह पुरुष ताब्यात

जळगावात भाड्याच्या घरात सुरू होता तसला धंदा ; पोलिसांनी केला भांडाफोड

August 11, 2025
इंडिया आघाडीचे ३०० खासदार आक्रमक; संसद भवनापासून निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अडवले

इंडिया आघाडीचे ३०० खासदार आक्रमक; संसद भवनापासून निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अडवले

August 11, 2025
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

भाजपचा मित्रपक्ष शिंदे सेनेला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

August 11, 2025
कथावाचक अनिरुद्धाचार्यांचे बॉलिवूडबद्दल खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..

कथावाचक अनिरुद्धाचार्यांचे बॉलिवूडबद्दल खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..

August 11, 2025

Recent News

जळगावात लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा ; महिलांसह पुरुष ताब्यात

जळगावात भाड्याच्या घरात सुरू होता तसला धंदा ; पोलिसांनी केला भांडाफोड

August 11, 2025
इंडिया आघाडीचे ३०० खासदार आक्रमक; संसद भवनापासून निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अडवले

इंडिया आघाडीचे ३०० खासदार आक्रमक; संसद भवनापासून निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अडवले

August 11, 2025
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

भाजपचा मित्रपक्ष शिंदे सेनेला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

August 11, 2025
कथावाचक अनिरुद्धाचार्यांचे बॉलिवूडबद्दल खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..

कथावाचक अनिरुद्धाचार्यांचे बॉलिवूडबद्दल खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..

August 11, 2025
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914